नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नियमात मोठा बदल होणार? कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली माहिती
Namo Shetkari Yojana: राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोळतोय तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलणार का? कारण २०१९ नंतर जमीन खरेदी केलेले अनेक शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेत महत्त्वाची चर्चा झाली आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही योजनांकडे राज्याचे लक्ष … Read more