बळीराजासाठी सर्वात मोठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी मागवली २५ लाख शेतकऱ्यांची यादी; ‘या’ दिवशी होणार कर्जमाफीचे शिक्कामोर्तब!
Maharashtra Farmer Loan Waiver | राज्यातील बळीराजा सध्या अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांशी दोन हात करतोय. कधी अवेळी पडणारा पाऊस, तर कधी हमीभावासाठी करावा लागणारा संघर्ष; या चक्रात आपला शेतकरी पार भरडला गेला आहे. पण आता याच संकटाच्या अंधारात आशेचा एक किरण दिसू लागला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून, ६ मार्च … Read more