शेतकऱ्यांनो, अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन!
Maharashtra Farmer Loan Waiver 2026 | राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वारे वाहू लागले आहेत. या अधिवेशनात सरकार आपल्यासाठी काय खास आणणार, याकडे सर्वच सामान्यांचे डोळे लागलेले असतात. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. गेल्या काही काळापासून निसर्गाची अवकृपा, पिकांना न मिळणारा योग्य भाव आणि वाढता खर्च यामुळे राज्यातील बळीराजा पार … Read more