राज्यावर मोठं संकट! 7 जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट जरी; पुढील 24 तासात या भागात होणार अवकाळी पाऊस
Havaman Andaj: राज्यातील हवामानाने अक्षरशः कोडं घातलं आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी ढगांचा गडगडाट, अशी तिन्ही ऋतूंची एकत्रित अनुभूती नागरिक घेत आहेत. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक सगळेच या बदलत्या वातावरणामुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील 24 तासांसाठी गंभीर इशारा दिल्याने चिंता आणखी वाढली आहे. मध्य महाराष्ट्र, … Read more